कृषी व व्यापार

    https://advaadvaith.com

    नागठाणे येथे कृषी संजीवनी कार्यक्रम उत्साहात

      पलूस : मौजे नागठाणे तालुका पलूस येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस यांचेमार्फत कृषी संजीवनी…

    Read More »

    महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य  : १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

      मुंबई :-  १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे…

    Read More »

    पिकाचे खोडकीड / खोडमाशी पासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी : कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी संतोष चव्हाण

      पलूस : आपल्या पिकाचे खोडकीड / खोडमाशी पासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन संतोष चव्हाण कृषी सहाय्यक…

    Read More »

    सौर कृषी पंपांकरिता लाभार्थी शेतकऱ्यांवरील भार वाढवलेला नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

                मुंबई, : प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम् उत्थान महाअभियान (पीएम कुसुम) ची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत…

    Read More »

    कृषी विभागाकडील योजनांच्या लाभासाठी महाडीबीटीप्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

                सांगली : कृषि विभागामार्फत सन 2024-25 अंतर्गत अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत फ्लेझी फंड…

    Read More »

    प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सी.एस.सी. केंद्र चालकांची कार्यशाळा उत्साहात

                सांगली   : खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यास  १५ जून २०२४ पासून सुरुवात झाली असून अंतिम मुदत १५…

    Read More »

    रयतेचं राज्य व कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार

                मुंबई  : महाराष्ट्र हा देशात नेहमी आर्थिक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेल्या अतिरिक्त…

    Read More »

    राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

    अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय   मुंबई,  :- महाराष्ट्राची गौरवशाली अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी…

    Read More »

    प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन योजनेत सहभागी होण्यास अंतिम मुदत 15 जुलै

        सांगली  :-  जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये  (सन 2024-25) भात, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली…

    Read More »

    थायोमेथोक्झामच्या बिज प्रक्रियेद्वारा करा सोयाबिनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

                      सांगली : किटकशास्त्र विभागाने बिज प्रक्रिया करूनच सोयाबीन पीक पेरावे या संदर्भात संदेश प्रसारीत केला होता. ज्या शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया केली तेथे खोडमाशीवा प्रादुर्भाव…

    Read More »
    Back to top button
    Don`t copy text!