आरोग्य व शिक्षण
https://advaadvaith.com
-
सांगली येथे 30 रोजी रोजगार मेळावा
दर्पण न्यूज सांगली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व वसंतदादा…
Read More » -
कर्मवीर जयंती स्पर्धेच्या माध्यमिक गटात गीत गायनात जनता विद्यालय येडशी चा प्रथम क्रमांक
दर्पण न्यूज मेडशी ; श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या 122 व्या जयंतीच्या…
Read More » -
इंग्लिश मीडियम, प्रायमरी अँड हायस्कूल,भिलवडी येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात
दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील इंग्लिश मीडियम, प्रायमरी अँड हायस्कूल,भिलवडी मध्ये मकर संक्रांती…
Read More » -
सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यात क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतनचे एक पाऊल पुढे : व्याख्याते गणेश शिंदे
दर्पण न्यूज भिलवडी : – विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळा, शिक्षकां इतकीच पालकांची भूमिका महत्वाची आहे.पारंपरिक पद्धतीने दिल्या जाणाऱ्या शिक्षणापेक्षा ही…
Read More » -
वरळीच्या कामगार विमा योजना रूग्णालयाची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून पाहणी
दर्पण न्यूज मुंबई : वरळी येथील राज्य कामगार विमा योजना रूग्णालयाला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देवून पाहणी केली. …
Read More » -
पी.एम.श्री.जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे युवा दिनी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
दर्पण न्यूज पलूस :- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती प्रित्यर्थ तसेच राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून पॅराऑलिंपिक मध्ये…
Read More » -
सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वैशाली जाधव प्रथम
दर्पण न्यूज सांगली. :- नुकत्याच झालेल्या ५२ व्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन, महावीर स्टेट अकॅडमी, कसबे डिग्रज…
Read More » -
साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी च्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वरचित काव्य लेखन स्पर्धा ; केंद्र प्रमुख सुभाष कवडे
दर्पण न्यूज भिलवडी :- साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांचे विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वरचित काव्य…
Read More » -
जात घट्ट केल्याने माणूस पातळ होईल : साहित्यिक प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे
दर्पण न्यूज औंदूबर ; साहित्यिकांचा सन्मान करणारे देश जगातील प्रगती पथावरचे देश आहेत. जात घट्ट कराल तसा…
Read More » -
कविता सामूहिक मानवाचे रूप : लता ऐवळे – कदम
औदुंबर : साहित्य हे हृदयाचे देणे आहे.कविता हे सामूहिक मानवाचे रूप आहे. आपल्या जगण्याशी प्रामाणिक राहून कवींनी लिहिल्यास…
Read More »