मुंबई : महाराष्ट्र हा देशात नेहमी आर्थिक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेल्या अतिरिक्त…
Read More »कृषी व व्यापार
https://advaadvaith.com
अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय मुंबई, :- महाराष्ट्राची गौरवशाली अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी…
Read More »सांगली :- जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये (सन 2024-25) भात, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली…
Read More »सांगली : किटकशास्त्र विभागाने बिज प्रक्रिया करूनच सोयाबीन पीक पेरावे या संदर्भात संदेश प्रसारीत केला होता. ज्या शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया केली तेथे खोडमाशीवा प्रादुर्भाव…
Read More »मुंबई : राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात १ ते ११ जून…
Read More »दि. 11 जून, 2024 वृत्त क्र. 463 मुंबई :- तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा…
Read More »नागपूर, : राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून, पहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात…
Read More »सांगली : जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याबाबत गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक प्रभारी निवासी…
Read More »सांगली : जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षे, ज्वारी आदि पिकांची पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या…
Read More »सांगली : केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर पंचायत समिती सभागृह कवठेमहांकाळ येथे नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कनिष्ठ भूवैज्ञानिक तथा तालुकास्तरीस समन्वय समिती अटल भूजल योजना सदस्य सचिव संतोष पाटील, कृषी तज्ज्ञ नागनाथ पाटील, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कुणाल शितोळे, अभिजीत शिंगाडे उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृध्द ग्राम स्पर्धेबाबत माहिती दिली. तसेच यावर्षी तालुक्यात पाऊस खुप कमी झाला असल्याने अधिकारी व ग्रामपंचातस्तरावरील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी अटल भूजल योजना गावस्तरावर प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. कनिष्ठ भुवैज्ञानिक संतोष पाटील यांनी अटल भूजल योजनेची सर्वसाधारण माहिती, रचना जलसुरक्षा आराखड्याची प्रक्रिया व अंमलबजावनी याबाबत माहिती दिली. तसेच भूजलाच्या अनियंत्रीत उपश्यामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भुजल (अटल जल) योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. योजना पूर्णतः केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत असून या प्रकल्पाअंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील 44 गावांमध्ये मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) वेगवेगळ्या विभागाच्या जसे मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलसंधारण, इत्यादी योजनेद्वारे अभिसरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. भूजल गुणवत्ता सुधारणे किंवा अबाधित राखणे.…
Read More »






