दर्पण न्यूज सांगली : फळपीक विमा योजनेत मृग बहारातील संत्रा, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष...
Blog
दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.70 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता...
कोल्हापूर, ः अनिल पाटील सार्वजानिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून...
दर्पण न्यूज सांगली : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमार्फत सांगली जिल्ह्यामध्ये...
दर्पण न्यूज पलूस :- रामानंदनगर येथे रेल्वे विभागाने केलेल्या चुकीच्या कामासंदर्भात तसेच तुपारी, दह्यारी, घोगाव, दुधोंडी,...
दर्पण न्यूज मुंबई : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व...
दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.13 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची...
दर्पण न्यूज भिलवडी :- दर्पण न्यूज माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने वसंतदादा...
दर्पण न्यूज माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली...
दर्पण न्यूज सांगली- : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे व संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै हा दिवस जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या वसंतरावदादा पाटील सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषि उपसंचालक धनाजी पाटील, कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ डॉ.सुनिल महाजन, विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील अधिक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी, प्रकल्प संचालक आत्मा अभयकुमार चव्हाण, मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर, जिल्हा परिषद कृषि विभागाचे मोहिम अधिकारी अमोल आमले आदि उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल म्हणाले, जिल्हा परिषद स्विय निधी मधून कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण आणि अनुदानावरती ड्रोन पुरवठा करण्यात येणार असून त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी...