ताज्या घडामोडी
https://advaadvaith.com
-
वारणा धरणात 29.52 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.52 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी.…
Read More » -
माजी सहकार मंत्री कै. डॉ पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भिलवडी येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे माजी सहकार मंत्री कै डॉ पतंगरावजी कदम यांच्या स्मृती प्रीतर्थ आमदार…
Read More » -
कोयना धरणातून 42 हजार 100 तर अलमट्टी धरणातून 3 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.60 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी…
Read More » -
पुरामुळे विस्थापित जनावरांना चारा, पाणी पशुखाद्य उपलब्धतेसाठी 8 ऑगस्ट पर्यंत दरपत्रके सादर करा
सांगली : सन 2019 व 2021 मध्ये सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला होता. पुरामध्ये एकूण 104 गावे बाधित झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त जनावरांना सुरक्षित ठिकाणी…
Read More » -
महापूर काळात प्रशासनाला सहकार्य करा, लोकांनी दक्ष रहावे : आमदार अरुण अण्णा लाड
औदुंबर : कृष्णाकाठावरील नागरिकांनी पाणी दारात येण्याची वाट न पाहता सुरक्षित ठिकाणी जावे. बचाव कार्य करण्याची वेळ…
Read More » -
(no title)
पलूस : सांगली जिल्ह्यातील वांगी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भारती विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या सेवकांचा माजी सहकार मंत्री तथा आमदार…
Read More » -
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी
सांगली : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थी व आस्थापनांनी लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. तसेच 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका प्रशिक्षणार्थींना 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने दि. 9 जुलै 2024 रोजी प्रकाशित केला आहे. उमेदवाराची पात्रता किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/आयटीआय/पदवीका/पदवी/पदव्युत्तर असावी. (मात्र, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत.) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे आधार नोंदणी असावे. बँक खाते आधार संलग्न असावे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in /#/register या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. आस्थापना/उद्योगासाठीची पात्रता आस्थापना/उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा. आस्थापना/उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar. mahaswayam.gov.in/#/employer_registration या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावा.…
Read More » -
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी पैशाची मागणी केल्यास गुन्हा दाखल करणार: पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली : राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याचबरोबर त्यांना…
Read More » -
भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीच्या वाचन कट्ट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
भिलवडी : सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने प्रत्येक महिन्याच्या एक तारखेच संपन्न होणारा वाचन कट्टा याही महिन्याच्या एक जुलैला…
Read More » -
:पत्रकारांनी नवीन आव्हाने पेलण्यासाठी सजग व्हावे : कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील
कोल्हापूरः अनिल पाटील पत्रकारांनी नवीन आव्हाने पेलण्यासाठी सजग राहावे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील( बेलवळेकर)…
Read More »