मुख्य संपादक
-
महाराष्ट्र
प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, : लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण होणे गरजेचे आहे. आपण या तत्वाचे पालन करित असल्यानेच आपली लोकशाही बळकट…
Read More » -
महाराष्ट्र
चंद्रे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. संगिता पाटील यांची बिनविरोध निवङ
कोल्हापूरः अनिल पाटील चंद्रे ता. राधानगरी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जेष्ठ नेते ङी.जी. पाटील गटाच्या सौ. संगिता मारूती पाटील…
Read More » -
महाराष्ट्र
दुधोंडी येथील शिवाजी जलसिंचन योजना नं १ च्या चेअरमन पदी भीमराव कदम, व्हा चेअरमनपदी भीमराव जाधव यांची निवड
(दुधोंडी):- कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मा जे के (बापू) जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या…
Read More » -
क्रीडा
कोल्हापूरातील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये क्रीङा महोत्सवाअंतर्गत फुटबाॅल स्पर्धा उत्साहात
कोल्हापूर ःअनिल पाटील महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोल्हापूर क्रीडा महोत्सव अंतर्गत फुटबॉल स्पर्धा नूकत्याच संपन्न झाल्या…
Read More » -
महाराष्ट्र
सार्वजनिक वाचनालय भिलवडी’ येथे ‘सहावा सखी वाचन कट्टा’ उत्साहात
भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी ‘सार्वजनिक वाचनालय भिलवडी’ येथे ‘सहावा…
Read More » -
महाराष्ट्र
शासकीय अपंग शाळा मिरज येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात
सांगली : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने शासकीय अपंग शाळा मिरज येथे दिव्यांग व्यक्तींना त्यांचा हक्क…
Read More » -
महाराष्ट्र
ध्वजनिधीला सर्वांचे योगदान गरजेचे : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
मुंबई, : देशाच्या सीमेवर सैन्यदलाच्या जवानांच्या जागत्या पहाऱ्यामुळे देशातील नागरिक सुखाने राहू शकतात व देश प्रगती करू शकतो. ही…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्र; विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या निवडीची विधानसभेत घोषणा
मुंबई, : विधानसभेचे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा सदस्य…
Read More » -
महाराष्ट्र
दुधोंडी येथे आरपीआय जनसंपर्क कार्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
दुधोंडी :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ…
Read More » -
ताज्या घडामोडी
संस्कारक्षम समाजाच्या निर्मितीसाठी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी; ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख
भिलवडी : पोटाची भूक भागत नसेल,संगत व योग्य संस्कार नसतील तर माणूस आणि समाज अधोगतीला जातो.संस्कारक्षम समाजाच्या निर्मितीसाठी संस्कारक्षम…
Read More »