भिलवडी प्रतिनिधी :- भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेमधील सहाय्यक शिक्षिका सौ. छाया सुभाष...
मुख्य संपादक अभिजीत रांजणे
कोल्हापूरहून”” दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील : चंदवाणी हॉल,ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे गेली दोन दिवस...
कोल्हापूरः अनिल पाटील कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने अनयाज चेस क्लब ने आयोजित केलेल्या नऊ,बारा व...
कोल्हापूर :अनिल पाटील कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ )च्या ताराबाई पार्क कार्यालय...
सांगली:- सांगली जिल्हा जत तालुक्यातील गुगवाड येथील धम्मभूमीचे शिल्पकार निर्माते, सी आर एस ग्रुपचे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती...
सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वाधिक तरूणांचा देश आहे. तरूणाईच्या हाताला काम देऊन बेरोजगारीवर मात करण्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग काम करत आहे. या माध्यमातून युवाशक्तीला योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची जोड दिली जाते. या विभागाच्या योजनांची माहिती आजच्या लेखात घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या मागणीनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणे तसेच युवकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना वाव देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उद्दिष्ट आहे. तसेच, उद्योजकांशी समन्वय साधून त्यांची नोंदणी केली जाते व त्यांच्या मागणीनुसार प्रशिक्षित कुशल उमेदवार पुरवले जातात. बेरोजगार उमेदवारांची नोंदणी केली जाते व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य तसेच व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. विभागाच्या पोर्टल वरुन उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणी, नोंदणीचे नूतनीकरण, पात्रतेत वाढ, पत्ता बदल इत्यादि करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्योजकांना रिक्त पदे अधिसूचित करणे, विवरण पत्र भरणे इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेत. या विभागामार्फत विविध कौशल्य विकास योजना राबविल्या जातात. केंद्र व महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यात विविध क्षेत्रात कौशल्य प्रदान करून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविण्यासाठी व महाराष्ट्र राज्यात कौशल्य विकास सोसायटी मार्फत नियोजन, समन्वय, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) केंद्र पुरस्कृत राज्य व्यवस्थापित, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान – PMKUVA, किमान कौशल्य विकास कार्यक्रम (जिल्हा नियोजन समिती निधीतून), पूर्व कौशल्य ज्ञान मान्यता (RPL) SANKALP – Skill Acquisition and knowledge Awareness Livelihood Promotion या योजनांचा समावेश आहे. रोजगार मेळावे : ही योजना नियोक्ते आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी असून, उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि कोणत्याही शुल्काशिवाय नियोक्त्याला योग्य उमेदवार उपलब्ध करून देण्यासाठी नियोक्ता आणि नोकरी शोधणाऱ्यांना एकाच छताखाली आमंत्रित करणे. रोजगार मेळाव्यातून उमेदवारांना अनेक उद्योजकांकडे एकाच ठिकाणी मुलाखतीची संधी प्राप्त होते व उद्योजकांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची उपलब्धता करुन देण्यात येते....
सांगली –: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर गुरूवार, दि. 6 जुलै 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या...
सांगली –: जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत...
सांगली –: धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना” सुरु करण्यात आली आहे. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रूपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. राज्यातील सर्व...
कोल्हापूरः अनिल पाटील तक्रारदार यांच्या शैक्षणिक संस्थेअंतर्गत नव्याने सूरू करण्यात येणार्या दोन वेगवेगळ्या हाॅटेल मॅनेजमेंट कोर्सेस...