मुख्य संपादक
-
महाराष्ट्र
वडिलांनी कपडे शिवून मुलाला उच्च शिक्षित केले ; पुलकित झाला हवाई दलात IAF फ्लाइंग ऑफिसर
Success Story : आपण फक्त स्वप्न बघून चालत नाही तर ती सत्यात साकार करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तशीच…
Read More » -
महाराष्ट्र
सांगली येथे सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन : सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर
सांगली : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने…
Read More » -
महाराष्ट्र
रमाई आवास योजनेच्या लाभासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
सांगली : राज्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींना पक्क्या घराचे बांधकाम करणे / कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करणे तसेच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासाठी प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार रूपये अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजनेतून दिले जाते. जिल्ह्यातील पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी – सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगाव रोड सांगली व सांगली मिरज…
Read More » -
महाराष्ट्र
कुङूत्री येथील रामचंद्र चौगुले यांना जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे राधानगरी तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
कोल्हापूरः अनिल पाटील कुडूत्री तालूका राधानगरी) येथील पत्रकार, कलाकार, कवी, लेखक, परिक्षक, समीक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच कोल्हापूर जिल्हा लोक…
Read More » -
क्राईम
राधानगरी तालुक्यातील दूर्गमानवाङ ते तळगाव रोङवर मोटरसायकल अपघातात एक जण ठार
कोल्हापूरः अनिल पाटील राधानगरी तालूक्यातील तळगाव पैकी भोगूलकरवाङी फाट्यावर आज सकाळी मोटर सायकल आणी इर्टिका गाङी यांच्यात झालेल्या…
Read More » -
क्राईम
राधानगरी तालुक्यातील नरतवङे येथील युवकाचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू
कोल्हापूरः अनिल पाटील नरतवङे ता. राधानगरी येथील नामदेव वसंत मगदूम वय (35) याने “”ग्रामोझोन ” नावाचे औषध सेवन केल्याने…
Read More » -
महाराष्ट्र
उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण महत्त्वाचे : प्रा.नारायण उंटवाले
भिलवडी : आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणून शिकलं पाहिजे. शिक्षणाने क्रांती घडते. याच कारणामुळे बुद्धीवंत माणसेच…
Read More » -
महाराष्ट्र
सांगली जिल्ह्यातील विकासकामे गतीने पूर्ण करा ; पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली : जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विविध विकास कामे केली जात आहेत.…
Read More » -
महाराष्ट्र
शक्तीपीठ” महामार्ग रद्द झालाच पाहिजे ; सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
सांगली : शेतकऱ्यांना उध्वस्त करू पाहणारा “शक्तीपीठ” महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीला कालच जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाठिंबा जाहीर…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
समाजसेविका, ज्ञान ज्योती शिक्षिका शैलजा ईश्वरा चौधरी एक आदर्श..!
भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये असणाऱ्यां समाजसेविका ज्ञान ज्योती- शिक्षिका शैलजा ईश्वरा चौधरी यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने…. भिलवडी शिक्षण संस्थेच्या…
Read More »