क्राईममहाराष्ट्र
आजारपणाला कंटाळून करवीर तालुक्यातील भूयेवाङी येथील शेतकर्याची गळफास लावून आत्महत्या
कोल्हापूरः अनिल पाटील
आजारपणास कंटाळून करवीर तालूक्यातील भूयेवाङी येथील शेतकर्यांने गळफास लावून आत्महत्या केली. अशोक वसंत उरूणकर असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साङेनऊ वाजण्याच्या सूमारास घङली.
भूयेवाङी येथील समाधान गल्लीमध्ये त्यांचे घर आहे. दोन महिण्यापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले होते. तसेच त्यानां पायाला व हाताला पॅरालिसेस झाला होता. त्यामूळे या आजाराला कंटाळून आपल्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना त्यांच्या सूनेला कळताच त्यांनी ओरङाओरङ करताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यानां कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आसता वाटेतच त्यांचा मूत्यू झाला.
या घटनेची नोंद सी.पी आर पोलिस चौकित झाली आहे.