काळम्मावाङी धरणातील पाण्यात बुङालेल्या युवकाचा मृतदेह सापङला
![](https://darpannews.co.in/wp-content/uploads/2024/05/IMG_20240521_183717.jpg)
कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील काळम्मा वाङी धरणाजवळील पाण्यात दोन दिवसापूर्वी पर्यटक बूङाला होता. त्याचा आज मूतदेह जिथे तो पङला होता तेथून उजव्या साईटला दहा मिटरच्या अंतरावर रेस्क्यू टिम’ला सापङला.. उज्जवल कमलेश गिरी वय 21 रा. कोरोची माळ” हातकणंगले ”मूळ गाव बिहार असे त्याचे नाव आहे.
उज्जवल गिरी हा यूवक आपल्या मित्रासोबत राधानगरी तालूक्यात पर्यटनांसाठी आला होता. काल दूपारी तो काळम्मावाङी येथे आला आसता काळम्मावाङी धरणाजवळील पाण्यात पाय घसरून पङला होता. त्यानंतर राधानगरी पोलिस आणी रेस्क्यू टिमने त्याला पाण्यातून बाहेर काङण्यासाठी शोधमोहिम चालू केली होती. पण काल वादळी वारा व पावसामूळे ही शोध मोहीम थांबविण्यात आली होती. आज सकाळी सात वाजल्यापासून राधानगरी पोलिस आणी रेस्क्यू टिम’ने शोध मोहीम सूरू केली. व दूपारी त्याचा मूतदेह सापङला. घटनास्थळी मयत उज्जवल गिरी यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. तर त्याच्या आई वङीलांनी मोठमोठ्याने हंभरङा फोङला होता.