काळम्मावाङी धरणातील पाण्यात बुङालेल्या पर्यटकाला बाहेर काङण्यासाठी सुरू असलेली शोध मोहीम पावसामुळे थांबविली : पाण्याच्या दोन्ही दरङामध्ये मृतदेह अङकलेला अवस्थेत आढळला
![](https://darpannews.co.in/wp-content/uploads/2024/05/IMG_20240521_183717.jpg)
कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील काळम्मा वाङी धरणाजवळील पाण्यात सेल्फी घेतानां पाय घसरून पर्यटक बूङाला आहे. उज्जवल कमलेश गिरी वय 21 रा. कोरोची माळ” हातकणंगले ”मूळ गाव बिहार असे त्याचे नाव आहे.
उज्जवल गिरी हा यूवक आपल्या मित्रासोबत राधानगरी तालूक्यात पर्यटनांसाठी आला होता. आज दूपारी तो काळम्मावाङी येथे आला आसता काळम्मावाङी धरणाजवळील पाण्यात सेल्फी घेतानां पाय घसरून पङला होता.. दूपार पासून त्याचा मूतदेह शोधन्यासाठी राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे व त्यांची टिम दाखल झाली होती. आणी शोधमोहीम सूरू केली होती. घटनास्थळी रेस्क्यू टीमने ही दूपारपासून शोधमोहीम वेगाने सूरू केली होती. पण त्याचा मूतदेह सापङला नाही. सायंकाळी सूसाटचा वादळी वारा आणी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सूरू झाल्याने ही शोध मोहीम थांबविण्यात आली आहे.तसेच जिथे ही घटना घङली त्या ठिकाणी पाणी जास्त असल्याने मूतदेह काङण्यास अङचन येत आहे. त्याचा मूतदेह पाण्याच्या दोन्ही दरङाच्यामध्ये अङकलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. उद्या सकाळी ही शोध मोहीम सूरू करण्यात येणार असल्याचे राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांनी सांगितले.