महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
कृष्णाई नवरात्र महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
पलूस : *शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून पलूस येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक परिसर येथे खास महिलांसाठी आयोजित कृष्णाई नवरात्र…
Read More » -
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे ग्रंथ पूजन, सरस्वती पूजन, दिवाळी अंक उपक्रमाचा शुभारंभ
: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे विजयादशमी दशमी निमित्त सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे ग्रंथ पूजन सरस्वती पूजन व…
Read More » -
बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणीच्या नावाखाली रक्त तस्करी, बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी ; वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांची मागणी
सांगली : आदरणीय ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी कायम लढा देणारी, वंचित…
Read More » -
वसगडे ते नागाव, निमणी दरम्यान 13 ते 27 ऑक्टोबर कालावधीत वाहतूक नियमन
सांगली : मध्य रेल्वेच्या पुणे विभागावरील भिलवडी – नांद्रे स्थानकादरम्यान किर्लोस्करवाडी रेल्वे फाटक क्र. 119 कि.मी. 256/6-7 येथील वसगडे गाव ते नागाव, निमणी गाव दरम्यानचा…
Read More » -
रतनजी टाटा यांच्या निधनामुळे कृष्णाई नवरात्र महोत्सव कार्यक्रमाच्या वेळेत बदत
पलूस ; जागतिक कीर्तीचे उद्योगपती, भारताचे थोर सुपुत्र रतनजी टाटा यांच्या निधनामुळे सारा देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांना भावपूर्ण…
Read More » -
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
Read More » -
टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील भिलवडी, माळवाडी ग्रामपंचायतींचा सत्कार
सांगली : टीबी मुक्त भारत| आरोग्य सार्वजनिक विभाग राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम | टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान | अंतर्गत…
Read More » -
आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न : डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, : गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आदिवासी बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात ३ हजार ७५० कोटींच्या आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारती बांधून…
Read More » -
उसाला टनाला पाच हजाराचा दर घेणारच : पलूस येथील बैठकीत महाराष्ट्र राज्य किसान सभेची मागणी
पलूस : सध्या साखर हंगाम सुरू होणार आहे. कारखान्या ची धुराडे पेटण्याच्या स्थितीत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या उसाला भाव…
Read More » -
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली : युवा व्याख्याते संदीप जावळे
मिरज: कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील…
Read More »