दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यात संसर्गजन्य कुष्ठरोगाचे प्रमाण तसेच लहान मुलांमध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असल्याने राष्ट्रीय...
Blog
सांगली : अनुसूचित जाती प्रवर्गातील एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करावे, अशा सूचना सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण नितीन उबाळे यांनी दिल्या. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीविषयक कामकाजाकरिता सामाजिक न्याय भवन सांगली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाविद्यालयांच्या अडीअडचणींवर श्री. उबाळे यांनी मागदर्शन केले. बैठकीत सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातील शिष्यवृत्तीविषयक कामकाज पाहणारे कर्मचारी यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र असणारा एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करुन त्याद्वारे अनसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरुन घेणे व सन 2023-24 व सन 2024-25 या वर्षामध्ये महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 24 जानेवारी...
दर्पण न्यूज भिलवडी :- साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांचे विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे याही...
पुणे : ‘तिला संपवायला निघालेले, स्वतःच संपून गेले, कपाळीच्या आडव्या कुंकवाने, भले भले आडवे केले’, ‘मी...
दर्पण न्यूज मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या...
मुंबई, दि. 15 : निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना...
दर्पण न्यूज.भिलवडी : अंकलखोप ता. पलूस येथे डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व आ.डॉ. विश्वजीत कदम यांच्या...
दर्पण न्यूज औंदूबर ; साहित्यिकांचा सन्मान करणारे देश जगातील प्रगती पथावरचे देश आहेत. जात...
औदुंबर : साहित्य हे हृदयाचे देणे आहे.कविता हे सामूहिक मानवाचे रूप आहे. आपल्या जगण्याशी प्रामाणिक...
मुंबई : राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते....