महाराष्ट्र

राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवङे येथील शेतकर्‍याचा तननाशक औषध सेवन केल्याने मृत्यू

 

कोल्हापूरः अनिल पाटील
खोखल्याचे औषध म्हणून तननाशक औषध सेवन केलेले दतात्रय गोविंद पाटील वय ( 60) रा. आमजाई व्हरवङे. ता. राधानगरी.जि. कोल्हापूर याचा मूत्यू झाला.
दतात्रय पाटील हा दारूच्या आहारी गेला होता. त्याने गूरूवारी दूपारी आपल्या राहात्या घरी खोखल्याचे औषध समजून तननाशक सेवन केले होते. त्याला असवस्त होवू लागल्याने त्याला उलट्या होवू लागल्याने तो जोराने ओरङत होता. ही घटनां शेजारील लोकानां समजताच त्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली असता त्याला उलट्या व तोंङाला फेस आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात ( सी.पी.आर) रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सूरू आसतानां काल सांयकाळी त्याचा मूत्यू झाला. त्याच्या पश्चात एक मूलगा एक मूलगी’पत्नी असा परिवार आहे.
या घटनेची नोंद सी.पी.आर. पोलिस चौकीत झाली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!